Parbhani Irrigation Department: कडक उन्हामुळे शेतकर्यांचे पिके सुकले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर कुलूप ठोकून वाढीव पाणी सोडण्याची मागणी केली.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-05-29 18:35:12